Headlines

जयहिंद अकॅडमीच्या सचिन जाधव यांना ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’

तारळे गावाचे सुपुत्र आणि शेंद्रे (ता. सातारा) येथील जयहिंद अकॅडमीचे संस्थापक सचिन जाधव यांना युवक कल्याणसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सातारा/प्रतिनिधी सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट चा 18 वा वर्धापन दिन व भारतविख्यात कालकथित कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृति दिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार 2025…

Loading

Read More

‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने…… महाराष्ट्रातील जनतेच्या अथक कष्ट, प्रयत्न व संघर्ष आणि १०८ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई ही राज्याची राजधानी बनली. महाराष्ट्रात मराठी बोलणारे खूप लोक असले तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कालावधी जावा लागला. बरेचसे साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे मराठी…

Loading

Read More
melava

Dance festival :आनंद मेळाव्यातून भावी गुणवंत कलाकार घडतील- प्रियाताई शिंदे

Dance festival : देऊर येथे पिंपोडे खुर्द केंद्राचा बाळ आनंद मेळावा उत्साहात Dance festival : प्रत्येक विद्यार्थांच्यामध्ये एक सुप्त कलागुण दडलेला असतो, शिक्षकांनी तो हेरून प्रोत्साहन दिले तर विदयार्थी या संधीचे सोने करतील त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेले बाल आनंद मेळावे पूरक आणि पोषक ठरतील. या मेळाव्यातून विद्यार्थी आपले कलागुण विकसित करतील यातूनच देशासाठी भावी…

Loading

Read More

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी –  संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, नवी दिल्ली दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी…

Loading

Read More

मराठी माणूस हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या पराक्रमाचा झेंडा अटकेपार फडकवणारा आहे- शरद पवार

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘स्वागताध्यक्ष’ या नात्याने शरद पवार यांचे मनोगत आज मराठी सारस्वतांची दिंडी दिल्लीला आली, याचा मला मनापासून आनंद आहे. मराठी माणूस हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या पराक्रमाचा झेंडा अटकेपार फडकवणारा आहे. तो दिल्लीमध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, इंदोरमध्ये दिसतो, ग्वाल्हेरमध्ये दिसतो, गुजरातमधल्या अनेक शहरांमधून दिसत असतो. नोकरी-कामाच्या निमित्ताने काही…

Loading

Read More

Sahitya samelan: लोकशाहीचे मंदिर ते साहित्याचे मंदिर – ऐतिहासिक ग्रंथदिंडीचा सोहळा !

दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी दिल्ली/ दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भव्य ग्रंथदिंडीने मराठी साहित्यप्रेमींच्या मनात अभिमान आणि आनंदाचे सूर फुलवले. संसद भवन ते तालकटोरा स्टेडियम हा ऐतिहासिक प्रवास करत, हजारो साहित्य रसिकांनी मराठी साहित्याच्या गौरवशाली परंपरेला वंदन केले. या दिंडीच्या उद्घाटन सोहळ्याला…

Loading

Read More
Sahitya Sammelan

Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

मराठी भाषा मंत्री उदय सामंत केली साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. 21 ते…

Loading

Read More
Sahitya Sammelan

Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन Sahitya Sammelan: 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार…

Loading

Read More

‘ढोलकी फड तमाशा’ महोत्सवला सातारकरांचा ‘हाऊसफुल’ प्रतिसाद

सातारा नगरीत लोकनाटय तमाशा पाच दिवस रंगणार राज्यातील नामांकित तमाशा फडांचा सहभाग सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व…

Loading

Read More

हरवत चाललेल्या भरतकाम व विणकाम कलेची विद्यार्थ्यांकडून जोपासना

देऊरच्या श्री मुधाईदेवी विद्यामंदिरात प्रदर्शनी उद्योजक कल्पेश भोज यांचे हस्ते उदघाटन मोबाईलच्या युगात अनेक कला या दुर्मिळ झाल्या आहेत यापैकी भरतकाम आणि विणकाम अशा हस्तकला या आपल्या लोकसंस्कृती मध्ये घरोघरी जपल्या जायच्या मात्र मोबाईल आणि आधुनिकतेच्या लाटेमध्ये या कला लोप पावत चालल्या अशावेळी याची जोपासना व्हावी यासाठी देऊरच्या श्री मुधाई देवी विद्यालयाने पुढाकार घेतला असून…

Loading

Read More