संजूचा धमाका! भारत सेमी फायनलमध्ये! 

विंडीजचे १९६ धावांचे  विशाल आव्हान.

अभिषेक, इशान आणि सूर्या फेल; भारत संकटात. 

गंभीरचा तो एक इशारा  अन् खेळ बदलला! 

२६ चेंडूत ५०; संजूचं वर्ल्डकपमधील पहिलं अर्धशतक. 

५० बॉल, ९७ धावा; संजूची 'वन मॅन आर्मी' खेळी. 

विंडीजचा ५ विकेट्सनी पराभव; भारत विजयी! 

मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत विंडीजची कंबर मोडली. 

आता लक्ष्य सेमी फायनल; ४ मार्चला इंग्लंडशी भिडणार!