Devendra Fadanvis : जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने – मुख्यमंत्री

DEVENDRA FADANVIS

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी&comma; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मुंबई&comma; दिनांक १३ &colon;- राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान आहे&period; या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसभागातून झालेल्या कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे&comma; असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस &lpar;DEVENDRA FADANVIS&rpar; यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब &lpar;अराजपत्रित&rpar; नियुक्ती पत्राचे &lpar;‍रिमोटद्वारे ऑन लाईन पदध्दतीने &rpar; वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले&period; तर प्रातिनिधीक स्वरुपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात झालेल्या या समारंभास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड&comma; राज्यमंत्री इंद्रनील नाईक&comma; मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील&comma; आयुक्त प्रकाश खपले यांच्यासह नवनियुक्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या ६०१ अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री श्री&period; फडणवीस यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या&period; यावेळी ते म्हणाले&comma; जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा विभाग आहे&period; या विभागाच्या परिवारामध्ये नवनियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे ध्येय बाळगावे&period; शासनाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची आपणास संधी मिळाली आहे&period; या संधीचे सोनं करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे असे ते म्हणाले&period; राज्यात ७५ हजार हजार नोकर भरती करण्यास सुरुवात केले होती प्रत्यक्षात सुमारे १ लाख 50 हजार नोकर भरती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले&period;<br>मुख्यमंत्री श्री&period; फडणवीस म्हणाले&comma; राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई दूर करून शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे&period; या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गावे जलयुक्त झाली असून भूजल पातळीत वाढ झाली आहे&period; शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले&comma; ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली&period; भूजल पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात पीक घेता येऊ लागली हे या अभियानाचे यशच म्हणाले लागेल&period;<br>जलयुक्त शिवार योजना राज्याच्या जलसंधारणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली&period; या योजनेच्या कामांमुळे देशात फक्त महाराष्ट्रातच भूजल पातळी वाढ झाल्याचे केंद्र शासन व मा&period; उच्च न्यायालयानेही त्यांच्या अहवालात मान्य केले आहे&period; भविष्यात ही योजना अधिक काटेकोर नियोजन&comma; विज्ञानाधारित आणि स्थानिक सहभाग घेऊन अधिक प्रभावी राबविण्यात येणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले&period;<br>मंत्री श्री&period; राठोड म्हणाले&comma; मुख्यमंत्री श्री&period; फडणवीस जलसंधारण कामांमध्ये रुची घेऊन&comma; अत्यंत तळमळीने पूर्ण करणारे नेतृत्व आहे&period; त्यांच्या दूरदृष्टीकोनातून राज्यात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाने वेगळी क्रांती घडवून आणली&period; शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश असून या अभियानात मिळालेला लोकसहभाग हा या अभियानाचे यश असल्याचे ते यावेळी म्हणाले&period;<br>या नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे जलसंधारण विभागातील कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला&period; जलसंधारण विभागाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पूर्ण केली&period; या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करावे&comma; असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले&period;<br>राज्यमंत्री श्री&period; नाईक म्हणाले&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार अभियानात देशात आदर्शवत असे काम झाले आहे&period; पाणी नाही&comma; मृदा नाही तर त्याला भविष्य नाही असे सांगून श्री&period; नाईक यांनी जलसंधारण विभागामध्ये नवनियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले&period;सचिव गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार आयुक्त प्रकाश खपले यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: